Friday, March 27, 2020

Irrigation Commission


सिंचन आयोगाने करावयाचा विचार



v छोट्या व मोठ्या योजनांच्या कालव्याची लांबी मर्यादित करून त्रिस्तरीय कालवे काढून पाणी मर्यादित क्षेत्रात खेळवावे. आपोआप जलसंधार मृदसंधारण होईल.
v खेड्यातील - शहरातील पिण्याचे पाणी सर्रास पाणीसाठ्यातून - धरणातून कलव्यातून घ्यावे.

v औद्योगिक पाणी खाजगीकरणातून करावाम्हणजे प्रादेशिक असमतोल होणार नाही.
v नवीन कालवेउपकालवे यावरून रस्तेपूल न्यावेत म्हणजे बाष्पीभवन कमी होईल व खेड्यातील दळणवळण सोपे होईल.
v शेतीसाठी पाणी वापरावयाचे नसून पिकांसाठी पाणी हि जल साक्षरता शेतकऱ्यांमध्ये वाढवावी.

v पाण्याचे वाटप चारमाहीआठमाहीबारमाही व्हावे व त्रिस्तरीय कालव्यातून व्हावे. त्यामुळे कोरडवाहू जमिनींना किमान एका पिकाला पाणी मिळेल. महाराष्ट्रातील जिरायत शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे.

v भूगर्भातील पाणी सततच्या उपश्यामुळे मर्यादीत होणार आहे. त्यामुळे पाणीसाठे वाढविणे हाच सर्वेत्तम उपाय होणार आहे.

:- भास्करराव म्हस्के



No comments:

Post a Comment